जागल्या
आमच्या लहानपणी रात्री "जगते राहो"म्हणत DANDUKYACHA आवाज करत करत फिरत राहायचा आणि त्याच्या त्या ओरडण्याने शांत आणि निर्धास्त झोप
यायची,आताशा फेस बुक उघडले आणि तन्मय चे पण काढले की तशीच शांत आणि समाधानी वाटते ,समाजाच्या हितासाठी सदैव सतर्क राहणारा एक शिलेदार
आमच्या देशाच्या रक्षणासाठी आमची सेना जशी सीमेवर जागरूक असते तशीच आमच्या हक्कासाठी परिवर्तन ची सेना हि तशीच जागरूक असते 'त्या सेनेच्या
सेनापतीला मनाचा मुजरा
शशांक रांगणेकर
Wednesday, September 28, 2011
Monday, September 26, 2011
prasad ganpule
पुणे तिथे काय उणे खरच आहे ते ,"प्रसाद पुण्याचाच आहे,चेहऱ्यात काय आहे,लुक्स आर desceptive "वगैरे बरेच काही म्हंटले जाते पण चेहऱ्यावर ईश्वरीय सात्विक भाव फुलले पाहून वाटते वाटते"दर्पण झूट न बोले"हा युवक जसा दिसतो तसाच तो आहे ह्याची खात्रीच पटते ,ज्याला तुम्ही कधीही भेटला नाही प्रत्यक्षात पाहिलेही नाही तो त्याच्या सोप्या शब्दात यशाचे सहा सोपान सांगता सांगता तुम्हाला कधी जिंकून गेला ते कळत हि नाही ,पूर्व जन्मीचे सुकृत फळाला येते ते असे,आणि ह्या जन्मी परमेश्वर पुत्र रूपाने तो प्रसाद देतो त्याचे हे उदाहरण.आई वडिलांचे सात्विक आणि सोज्वळ संस्काराचे ईश्वरदत्त लेणे प्रसाद रूपाने मिरवणाऱ्या "गणपुले परिवारातल्या ह्या ईश्वरदत्त प्रसादाला"मनापासून शुभेच्छा
"जीवेत शरदः शतम"
शशांक रांगणेकर.
"जीवेत शरदः शतम"
शशांक रांगणेकर.
Thursday, September 15, 2011
lokpal
चिरंजीव तन्मय,
आपणच बनूया आपला लोकपाल हि संकल्पना अतिशय योग्य आहे,आणि एक POLICE आणून प्रश्न कायमचे मिटणार नाहीत लोकपाल बिल हा उपाय तात्पुरताच ठरेल,जेवढी आजच्या paristitith लोक्पालाची
तीही सक्षम लोकपालाची जरुरी आहे तेवढीच किंबहुना अधिकच समाजाची मानसिकता बदलण्याची जरुरी आहे आणि तन्मय आजच्या तरुणाईच्या लक्षात हि गोष्ट येते आहे हे माननीय अण्णांच्या उपोषणाचे
खरे फलित आहे ,तुझ्या सारखी प्रगतीशील आणि संवेदनशील तरुणाई हि सामाजिक ठेवही आहे आणि गरजही,राष्ट्रीय स्तरावर ह्या संकल्पनेचा विचार होणे अत्त्यावश्यक आहे परिवर्न्च्या लोक्पालाला हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
,
आपणच बनूया आपला लोकपाल हि संकल्पना अतिशय योग्य आहे,आणि एक POLICE आणून प्रश्न कायमचे मिटणार नाहीत लोकपाल बिल हा उपाय तात्पुरताच ठरेल,जेवढी आजच्या paristitith लोक्पालाची
तीही सक्षम लोकपालाची जरुरी आहे तेवढीच किंबहुना अधिकच समाजाची मानसिकता बदलण्याची जरुरी आहे आणि तन्मय आजच्या तरुणाईच्या लक्षात हि गोष्ट येते आहे हे माननीय अण्णांच्या उपोषणाचे
खरे फलित आहे ,तुझ्या सारखी प्रगतीशील आणि संवेदनशील तरुणाई हि सामाजिक ठेवही आहे आणि गरजही,राष्ट्रीय स्तरावर ह्या संकल्पनेचा विचार होणे अत्त्यावश्यक आहे परिवर्न्च्या लोक्पालाला हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
,
Subscribe to:
Posts (Atom)