Thursday, September 15, 2011

lokpal

चिरंजीव तन्मय,
आपणच बनूया आपला लोकपाल हि संकल्पना अतिशय योग्य आहे,आणि एक POLICE आणून प्रश्न कायमचे मिटणार नाहीत लोकपाल बिल हा उपाय तात्पुरताच ठरेल,जेवढी आजच्या paristitith लोक्पालाची
तीही सक्षम लोकपालाची जरुरी आहे तेवढीच किंबहुना अधिकच समाजाची मानसिकता बदलण्याची जरुरी आहे आणि तन्मय आजच्या तरुणाईच्या लक्षात हि गोष्ट येते आहे हे माननीय अण्णांच्या उपोषणाचे
खरे फलित आहे ,तुझ्या सारखी प्रगतीशील आणि संवेदनशील तरुणाई हि सामाजिक ठेवही आहे आणि गरजही,राष्ट्रीय स्तरावर ह्या संकल्पनेचा विचार होणे अत्त्यावश्यक आहे परिवर्न्च्या लोक्पालाला हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर

,

No comments:

Post a Comment