सष्ट कलांचे वरदान घेऊनच काही माणसे जन्माला येतात ,अजय नायक हे ह्याचेच एक उदाहरण,१३ वर्षे चक्क कॉम्पुटर घाशी (खर्डे घाशी चे नवे भावंड) करणारा हा
कला क्षेत्रात पदार्पण करतो आणि थोड्याच वेळात रसिक मनावर आपला ठसाही उमटवतो सगळाच काही अतर्क्य ,हा नुसताच कविताच करत नाही तर गाणी बांधतोही
गातोही ,आणि अतिशय व्यावसायिक पद्धतीने त्याचे सादरीकरण हि करतो ,त्याच्या काव्याला भाषेचे बंधही नसतात,मराठीत ,फुलणारे त्याचे शब्द हिंदी,इंग्लिश सारख्या
इतर भाषातही तेवढेच फुलतात.लेखक,कवी,यशस्वी निर्माता आणि व्यावसायिक,ह्या सर्व भूमिका बजावता बजावता न लपणारी आणि एक प्रवृत्ती कि एक सहृदय माणूस.
नकळत शब्द ओठावर येतात "कोण असशी तू नकळे मजला."
शशांक रांगणेकर
khoop chhan lihilay. ekam vastav vaadi
ReplyDelete