चिरंजीव चिन्मय.
,म.टा.चा उपसंपादक झाल्याबद्दल ,हार्दिक अभिनंदन ,वृत्तपत्र आणि बातमीदार इतिहास घडवतात हे मराठी वृत्तपत्र सृष्टीला नवीन नाही ,महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडण घडणीत वृत्तपत्रांचा फार मोठा वाटा आहे संदेशकार अच्युत राव कोल्हटकर पासून मराठा .प्र के अत्र्या पर्यंत ,अनेकांनी मोठे योगदान करून अक्षरशः मराठी मनाला घडवले आहे
तुझ्यात कुठेतरी ती निर्भीडता दिसते ,का केव्हा आणि कशी ह्याचे समर्पक उत्तर नाही कदाचित हि हार्दिक इच्छा असावी,बाळशास्त्री जांभेकर यांचे पुण्य स्मरण कर भटक्याची भ्रमंती आठव आणि कामाला सुरवात कर,शुभास्ते पंथः सन्तु .
शशांक रांगणेकर
LikeUnlike · · Share
No comments:
Post a Comment